संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले प्रथम हुतात्मा – कु.कै. सीताराम बनाजी पवार
स्वतंत्र भारतात भाषावार प्रांत रचनेच्या अंतर्गत राज्यांची स्थापना होत होती. त्याच काळात मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात झाली. डिसेंबर १९५४...
कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’
क्रांतिवीर देशभक्त कै. भार्गव महादेव फाटक उर्फ बाबा फाटक यांचा जन्म २६ जानेवारी १९११ साली जालगाव तालुका दापोली येथे दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला....
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे
स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम गणेश उर्फ बापू मराठे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१७ रोजी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्याना तीन भावंडे, एक मोठी बहीण व दोन लहान...
इतिहास पर्व – अण्णा शिरगावकर
कोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल...
दाभोळचा इतिहास भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार
बीजापुर आणि पोर्तुगिजांमधील या लढाया सतरावे शतक उजाडले तरी चालूच होत्या. दाभोळ बंदर व शहर या लढायांना वारंवार बळी पडत होते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला...
स्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर
आज १५ ऑगस्ट २०१८. भारतीय स्वातंत्र्य दिवस. गतकाळाच्या दिडशे वर्षांच्या प्रदीर्घ गुलामी नंतर भारताने स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस पाहिला. जगाच्या पाठीवर कदाचित अन्य कोणताचं असा...
दाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)
इ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरात...
पहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
हिंदुस्थानातील विश्व विद्यालयीन परीक्षेत नेहमी प्रथम येणारे आणि केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील सर्वात कठीण ‘ट्रायपॉस’ पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ‘सिनियर रँग्लर’ हा...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’
देशभक्त चंद्रकांत खेमजी उर्फ चंदुभाई मेहता यांचे दापोलीतील माटवण हे गाव. माटवणच्या खेमजी दामोदर मेहता यांचे ते द्वितीय पुत्र. खेमजी मेहता हे भानघर गावचे...
दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद...