टाळसुरे येथील पांडवकालीन लेणी
कोकण प्रांताला भगवान परशुरामाची शापित भूमी असे म्हणतात. मात्र ही भूमी लौकीकदृष्ट्या शापित दिसली तरी अनेक गोष्टींनी समृद्धही आहे. कोकणातील प्रत्येक गाव म्हणजे भारतीय...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’
देशभक्त चंद्रकांत खेमजी उर्फ चंदुभाई मेहता यांचे दापोलीतील माटवण हे गाव. माटवणच्या खेमजी दामोदर मेहता यांचे ते द्वितीय पुत्र. खेमजी मेहता हे भानघर गावचे...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर
दापोली तालुक्याचे पहिले आमदार ‘सुडकोजी बाबुराव खेडेकर’ म्हणजेच “दादासाहेब खेडेकर”. यांचा जन्म ९ जुलै १९१० रोजी खेड (जि.रत्नागिरी) येथे चर्मकार कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे...
कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’
क्रांतिवीर देशभक्त कै. भार्गव महादेव फाटक उर्फ बाबा फाटक यांचा जन्म २६ जानेवारी १९११ साली जालगाव तालुका दापोली येथे दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला....
इतिहास पर्व – अण्णा शिरगावकर
कोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल...
भारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे
आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी घटना म्हणजे पेशवाईचा अस्त आणि इंग्रजी राजवटीचा उदय. भारतीय जनमानसावर असलेला धर्म-अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा...
कॅम्प दापोलीची गोष्ट
[youtube https://www.youtube.com/watch?v=9u0LFEnyjCs]
१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प...
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले प्रथम हुतात्मा – कु.कै. सीताराम बनाजी पवार
स्वतंत्र भारतात भाषावार प्रांत रचनेच्या अंतर्गत राज्यांची स्थापना होत होती. त्याच काळात मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात झाली. डिसेंबर १९५४...
दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद...
स्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर
आज १५ ऑगस्ट २०१८. भारतीय स्वातंत्र्य दिवस. गतकाळाच्या दिडशे वर्षांच्या प्रदीर्घ गुलामी नंतर भारताने स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस पाहिला. जगाच्या पाठीवर कदाचित अन्य कोणताचं असा...