दापोलीचे स्वातंत्र्यसैनिक
भारताच्या ७३व्या स्वांतत्र्यदिनानिमित्त, पहा www.talukadapoli.com चा हा विशेष VIDEO.
दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद...
दाभोळचा इतिहास भाग 4 – शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८
अफजल खानाच्या वधानंतर म्हणजे इ.स. १६५९ डिसेंबर १६६० जानेवारीच्या सुमारास दाभोळ शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. पण ग्रँटडफच्या म्हणण्यानुसार इ.स. १६५१ -५२ मध्ये शिवाजी महाराज...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर
स्वातंत्र्यसैनिक शिवराम भिकू मुरकर यांचा जन्म दाभोळ, ता.दापोली, जि.रत्नागिरी येथे झाला. त्यांना पाठीवर दोन भाऊ व दोन बहिणी. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी...
पहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
हिंदुस्थानातील विश्व विद्यालयीन परीक्षेत नेहमी प्रथम येणारे आणि केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील सर्वात कठीण ‘ट्रायपॉस’ पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ‘सिनियर रँग्लर’ हा...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर
दापोली तालुक्याचे पहिले आमदार ‘सुडकोजी बाबुराव खेडेकर’ म्हणजेच “दादासाहेब खेडेकर”. यांचा जन्म ९ जुलै १९१० रोजी खेड (जि.रत्नागिरी) येथे चर्मकार कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’
देशभक्त चंद्रकांत खेमजी उर्फ चंदुभाई मेहता यांचे दापोलीतील माटवण हे गाव. माटवणच्या खेमजी दामोदर मेहता यांचे ते द्वितीय पुत्र. खेमजी मेहता हे भानघर गावचे...
दाभोळचा इतिहास भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार
बीजापुर आणि पोर्तुगिजांमधील या लढाया सतरावे शतक उजाडले तरी चालूच होत्या. दाभोळ बंदर व शहर या लढायांना वारंवार बळी पडत होते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला...
टाळसुरे येथील पांडवकालीन लेणी
कोकण प्रांताला भगवान परशुरामाची शापित भूमी असे म्हणतात. मात्र ही भूमी लौकीकदृष्ट्या शापित दिसली तरी अनेक गोष्टींनी समृद्धही आहे. कोकणातील प्रत्येक गाव म्हणजे भारतीय...
भारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे
आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी घटना म्हणजे पेशवाईचा अस्त आणि इंग्रजी राजवटीचा उदय. भारतीय जनमानसावर असलेला धर्म-अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा...















