दाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)
इ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरात...
दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’
देशभक्त चंद्रकांत खेमजी उर्फ चंदुभाई मेहता यांचे दापोलीतील माटवण हे गाव. माटवणच्या खेमजी दामोदर मेहता यांचे ते द्वितीय पुत्र. खेमजी मेहता हे भानघर गावचे...
स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर
दापोली तालुक्याचे पहिले आमदार ‘सुडकोजी बाबुराव खेडेकर’ म्हणजेच “दादासाहेब खेडेकर”. यांचा जन्म ९ जुलै १९१० रोजी खेड (जि.रत्नागिरी) येथे चर्मकार कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे...
दापोलीचे स्वातंत्र्यसैनिक
भारताच्या ७३व्या स्वांतत्र्यदिनानिमित्त, पहा www.talukadapoli.com चा हा विशेष VIDEO.
इतिहास पर्व – अण्णा शिरगावकर
कोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल...
दाभोळचा इतिहास भाग 4 – शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८
अफजल खानाच्या वधानंतर म्हणजे इ.स. १६५९ डिसेंबर १६६० जानेवारीच्या सुमारास दाभोळ शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. पण ग्रँटडफच्या म्हणण्यानुसार इ.स. १६५१ -५२ मध्ये शिवाजी महाराज...
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले प्रथम हुतात्मा – कु.कै. सीताराम बनाजी पवार
स्वतंत्र भारतात भाषावार प्रांत रचनेच्या अंतर्गत राज्यांची स्थापना होत होती. त्याच काळात मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात झाली. डिसेंबर १९५४...
कॅम्प दापोलीची गोष्ट
[youtube https://www.youtube.com/watch?v=9u0LFEnyjCs]
१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प...
दाभोळचा इतिहास भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार
बीजापुर आणि पोर्तुगिजांमधील या लढाया सतरावे शतक उजाडले तरी चालूच होत्या. दाभोळ बंदर व शहर या लढायांना वारंवार बळी पडत होते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला...