इतिहास पर्व – अण्णा शिरगावकर
कोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल...
दापोलीचे विद्यामहर्षी – माहितीपट
तालुका दापोली प्रस्तुत 'दापोलीचे विद्यामहर्षी' – माहितीपट याचा trailer
नरहरी काशीराम वराडकर – दापोलीत शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान देणारा हिरा
दापोली तालुक्यात शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान देणारा हिरा, असा उल्लेख करता येईल असे एक व्यक्तिमत्व म्हणजे - नरहरी काशीराम वराडकर! शेतकरी कुटुंबाचा...
कवी केशवसुत
केशवसुत यांचा जन्म मालगुंड गावी, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत वाद असल्यामुळे १५ मार्च १८६६ व ७ ऑक्टोबर १८६६ अशा दोन तारखा समोर...
महर्षी कर्वे स्मृतिस्थळ – मुरुड
कोणत्याही दृष्ट्या आणि युगपुरुषाचे विचारपुढे सरकण्याची आवश्यक असतात. त्या प्रेरणादायी विचारांतगर्त कृतघ्यनतेने काम करणारे कार्यवाहक. महर्षी धोंडो केशव कर्वे याच कार्य आणि विचार यांच्या मूळ गावी पुढे नेण्याचा वसा उचलला आहे. वझे कुटुंबीयांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील मुरुड हे अण्णाच मूळगाव. तेथील वझे कुटुंबीयांनी आपल्या राहत्या घरी अण्णाचा स्मृती स्थळ उभारलं आहे.
महर्षी कर्वे स्मृतिस्थळ
अमिता वझे महर्षी कर्वे स्मृतीस्थळा बद्दल आणि महर्षी कर्वेंच्या कार्याबद्दल माहिती देताना.
दापोलीचे विद्यामहर्षी – महर्षी कर्वे
दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्हायला हवे. कारण इथल्या पावन भूमीने अनेक नवंरत्न , अनेक युगपुरुष देशाला दिले आहेत. ज्यांच्या कार्याचा गौरव निव्वळ भारतभर नव्हे तर जगभर आहे असे त्याचं महात्म्यांपैकी एक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्राचे लाडके अण्णा कर्वेच मूळ जन्मस्थान त्यांच आजोळ शेरवली.
आल्फ्रेड गॅडने
‘आल्फ्रेड गॅडने' हे नाव दापोलीच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. पा. वा. काणे, रँग्लर परांजपे, प. पू साने गुरुजी ही नररत्ने ज्या शाळेत...
महर्षी कर्वे वाचनालय
आज अण्णांच्या मागे मुरुड त्यांचे पुण्यस्मरणं करीत फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे कार्य करीत आहे. आज मुरुडमध्ये त्यांच्या नावाने चालणारी शाळा, ग्रंथालय आणि वझे कुटूंबियांनी उभारलेलं त्याचं स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे मुरुड आणि दापोली खरोखर इतिहास पावन आहे.
ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित
मानवाला सुरवाती पासूनच आकाशातील चंद्र, सूर्य, तारे इत्यादी विषयी जिज्ञासा होती. या जिज्ञासेतूनच ज्योतिषशास्त्राचा उगम झाला. याच शास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका विद्वानाचा जन्म...