तळ्यातला गणपती – मुरुड
दापोली हा कोकणातील एक आकर्षक तालुका आहे. येथील निसर्ग हा प्रत्येक गोष्टिने समृद्ध आहे. हया तालुक्याला भव्य अशी लाभलेलि किनारपट्टी महत्वाचा आकर्षण आहे जे पर्यटकांना खुनावत असते. आणि हया किनारपट्टीला लाभलेलि छोट छोटी गावे आणि त्याच बरोबर मंदिरे ही देखील महत्वाचा भाग आहेत. आपण अशाच एका मंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे दापोली तालुक्यातिल मुरुड गावातील तळ्यातला गणपती, मंदिर.
Our lady of sorrow church
दापोली तालुक्यात ख्रिस्ती धर्मीयांची एकूण तीन प्रार्थनास्थळे आहेत. त्यापैकी एक पोर्तुगिजांनी बांधलेले तर दोन ब्रिटिश काळातील. ब्रिटिश कालीन चर्चपैकी एक चर्च सध्या संपूर्णता भग्नावस्थेत...
चंद्रनगरची स्वयंभू घाणेकरीन देवी
दापोली शहरापासून अगदी थोडक्या अंतरावर चंद्रनगर हे गाव आहे. दापोली - बुरोंडी रस्त्यालगत असलेल्या चंद्रनगर गावात मुख्य रस्त्याला लागूनच स्वयंभू घाणेकरीन...
पूज्य साने गुरुजी स्मृतीभवन, पालगड
‘श्यामची आई’ या कादंबरीमुळे साने गुरुजी आज समस्त जगाला परिचित आहेत. आजच्या सोशल नेटवर्किंग आणि चॅटिंगच्या जमान्यात जिथे वाचनाकडे दुर्लक्ष होते, तिथे साने गुरुजींच्या...
वेळेश्वर मंदिर, लाडघर, दापोली
कोकणात मंदिरांची संख्या अगणित आहे. पण या अगणित संख्येत मोठी संख्या पहिली तर ती आहे शिवालयांची. अगदी डोंगर माथ्यापासून समुद्र सपाटीपर्यंत समाधिस्त शिवाची लिंगस्वरूप...
लाडघर दत्तमंदिर
दापोलीमधील लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने असे एक दत्तमंदिर आहे. हे मंदिर स्थापत्य कलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना...
बालापीर दर्गा
इ. स. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस सय्यद हमीद अमरुद्दीन नावाचे एक मुसलमान धर्मोपदेशक कर्नाटकातून थेट दाभोळपासून अर्ध्या मैलावर असलेल्या देर्देच्या डोंगरावर घोड्यावरुन आले. त्याच्या सोबत...
मुरुडच्या सिद्धपुरुषाची समाधी
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं बालपण जिथे दुडदुडलं ते गाव म्हणजे दापोली तालुक्यातील मुरुड. या मुरुडचा इतिहास शोधत गेलात तर उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या एका...
दापोलीतील पन्हाळेकाजी लेणी
रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील थोरली - धाकटी कोटजाई नदीजवळ “पन्हाळेकाजी” हे गाव आहे. हे गाव अत्यंत निसर्गरम्य असून गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या...
परशुराम भूमी, बुरोंडी
विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली सर्व भूमी महामुनी कश्यपांना अर्पण केली. “दान दिलेली ही भूमी माझी आहे. इथे राहण्याचा तूला...