R D Karve

एकांडा शिलेदार – र.धो.कर्वे

लोकसंख्या वाढ, लैंगिक समस्या ही भविष्य काळातील संकट ज्याने आपल्या द्रष्टेपणाने खूप आधीचं जाणली आणि यावर मात करण्यासाठी भरीव कार्य केलं; तरीही कायम उपेक्षितच...

आल्फ्रेड गॅडने

‘आल्फ्रेड गॅडने' हे नाव दापोलीच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. पा. वा. काणे, रँग्लर परांजपे, प. पू साने गुरुजी ही नररत्ने ज्या शाळेत...
video

दापोलीचे विद्यामहर्षी – माहितीपट

तालुका दापोली प्रस्तुत 'दापोलीचे विद्यामहर्षी' – माहितीपट याचा trailer

दापोलीचे विद्यामहर्षी – महर्षी कर्वे

दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्हायला  हवे. कारण इथल्या पावन भूमीने अनेक नवंरत्न , अनेक युगपुरुष देशाला दिले आहेत. ज्यांच्या कार्याचा गौरव निव्वळ भारतभर नव्हे तर जगभर आहे असे त्याचं महात्म्यांपैकी एक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्राचे लाडके अण्णा कर्वेच मूळ जन्मस्थान त्यांच आजोळ शेरवली.

इतिहास पर्व – अण्णा शिरगावकर

कोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल...

दापोलीतील कबड्डीपटू – बाबू लाले

कबड्डी हा कोकणातल्या लाल मातीत रंगणारा एक प्रमुख खेळ. काही वर्षांपुर्वी ' हुतुतू ' या नावाने खेळला जाणारा हा खेळ नंतरच्या काळात...

ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित

मानवाला सुरवाती पासूनच आकाशातील चंद्र, सूर्य, तारे इत्यादी विषयी जिज्ञासा होती. या जिज्ञासेतूनच ज्योतिषशास्त्राचा उगम झाला. याच शास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका विद्वानाचा जन्म...

कवी केशवसुत

केशवसुत यांचा जन्म मालगुंड गावी, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत वाद असल्यामुळे १५ मार्च १८६६ व ७ ऑक्टोबर १८६६ अशा दोन तारखा समोर...

महर्षी कर्वे वाचनालय – मुरुड

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा वैचारिक वारसा घेऊन चालणार न्यानाच एक सदावर्त म्हणजे दापोलीतील मुरुड गावचा महर्षी कर्वे ग्रंधालय. दुर्गा देवी मंदिर परिसरात मुरुड प्राथमिक शाळेसमोर असलेलं हे ग्रंधालय अत्यंत जून आहे. या ग्रंधालयाची वास्तू पाहताच तिने किती दशक ओलांडली असावीत याचा अंदाज येतो. सन १९७५ पासून श्री यशवंत शंकर घाग गुरुजी तिथले कार्यवाहक असले तरी त्याचा म्हणण्यानुसार हि वस्तू आजवर टिकली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला नायक

‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बनवून दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. २००९ साली आलेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमातून फाळकेंचा पहिल्या चित्रपटाचा प्रवास कसा घडला?...

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...