अळंबी – रानभाजी
कोकणात पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकप्रिय रानभाजी आहे. पावसाळ्यात साधारण श्रावण महिन्यातील पुष्प नक्षत्रात टपोऱ्या थेंबांच्या पावसात ही अळंबी...
फलोत्पादन पीक संरक्षण योजना
उद्देश:
फळपिके, भाजीपाला, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती या पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी औषधांचा (कीटकनाशके व बुरशीनाशके) 50 टक्के अनुदानावर पुरवठा करणे.
समाविष्ट जिल्हे:
पालघर,...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत अतिमहत्त्वाकांक्षी अशी योजना महाराष्ट्रात सन 2011-12 पासून सुरु करण्यात आली.
योजनेचे उद्दिष्ट
1) शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या...
फलोत्पादन पिकांवरील कीड आणि रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप)
योजनेचा उद्देश :
आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पिकांवरील कीड व रोगांचे सर्वेक्षण करुन त्याबाबत उपाययोजनेसाठी सल्ला देणे.
समाविष्ट जिल्हे :
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग,...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
योजनेचा उद्देश :
अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे.
योजनेचा तपशील :
अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. ...
रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाडे लागवड कार्यक्रम
राज्यातील कोरडवाहू शेतीचे प्रमाण जवळपास 83 टक्के आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पध्दतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने सन 1990-91 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड...
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९
फळबागांची लागवड वाढावी म्हणून शासनाने कृषी विभागामार्फत दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब (पांडूरंग) फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना चालू केली आहे. फळांच्या व त्यांच्या प्रजातीच्या कलमांच्या रोपासाठी अर्थ...