दापोलीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत श्रमदान शिबीर
दापोलीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत (एन. एस. एस ) डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुडावळे या गावामध्ये ५...
शाश्वत ग्रामविकास: जाणीव जागृती आणि नियोजन
डॉ. बाळासाहेब सावंत कोकणकृषी विद्यापीठ दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५/०९/२०१८ रोजी शाश्वत ग्रामविकास: जाणीव जागृती आणि नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले...
दापोली विशेष – राष्ट्रीय किसान दिवस आणि बेगमी महोत्सव
सोमवार दि.२३/१२/२०१९ रोजी डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ, दापोली, उन्नत भारत अभियान आणि दापोली शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील?
कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील? यासंबंधी 'उन्नत भारत अभियान, दापोली' आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना झालेले मार्गदर्शन.
गाजर
प्रस्तावना
गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठी...
कोकणातील पशुधन
पूर्वी कोकण प्रांत पशुधनाने समृद्ध होता. तेव्हाच्या विशाल कौलारू घरांमागे गुरांसाठी स्वतंत्र गोठे होते. बैल, गायी, म्हशी अशा गुरांनी तेव्हाचे गोठे भरलेले असत.कोंबड्यांच्या आरवण्याने,गायीच्या...
शेतकरी- शास्त्रज्ञ – विस्तार कार्यकर्ते मंच, सभा ६ वी
स्थळ: शेतकरी निवास, प्रशिक्षण हॉल, डॉ. बाबासाहेब कृषी विद्यापीठ, दापोली
दिनांक: ६/१२/२०१८, गुरुवार दुपारी ३.०० - ४.३० वा.
उपस्थित शास्त्रज्ञ: डॉ. सी. डी. पवार, सहयोगी प्राध्यापक,...
दापोलीतील शेतीनिष्ठ शेतकरी – गणेश जगदाळे
आपला भारत देश हा खरा शेतीप्रधान देश आहे. परंतु सध्याचे वास्तव पहिले तर शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे आणि औद्योगिकरणाचे प्रमाण वाढत आहे. दुष्काळ,...
दापोली | विकेल ते पिकेल अभियान
दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) ; रत्नागिरी यांच्या मार्फत ‘ विकेल ते पिकेल’...
दापोलीतील रानमेवा
कोकण प्रांतास ' अपरांत ' या नावाने पुर्वीपासून ओळखत असले तरी कोकण प्रांत अनादि काळापासून नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. वर्षभरातील कोणत्याही ऋतूमध्ये...
भातशेतीतील कलासंस्कृती
पावसाळा सुरु झाला, की कोकणात सुरुवात होते भात शेतीची. कोकणी माणूस कोकणाबाहेर गेला, त्याला शेतीची ओढ नाही, सगळ्या शेतजमिनी पडीक आहेत अशी जागोजागी वाच्यता...















