राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. पाशा पटेल यांचे दापोलीत आगमन

कोकणामध्ये वाईन उद्योगास चालना मिळावी, याकरीता श्री. पाशा पटेल यांचेकडे कोकणवासियांनी वाईनवरील जावक अबकारी कर (EXCISE DUTY) १०० % कमी व्हावा यासाठी निवदने दिली...

कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण (मसाले) – कादिवली

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११/०१/२०१९ रोजी कादिवली येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सदर प्रशिक्षणासाठी महात्मा...

कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण – कुडावळे

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०/०१/२०१९ रोजी कुडावळे येथे कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण शिबीर संपन्न...

‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन

दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी पेन्शनर्स हॉल, दापोली या ठिकाणी दापोलीतील शेतकरी, समाजसेवक, उन्नत भारत अभियानाचे  ग्रामसमन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य कृषि विभागाच्या ‘आत्मा’ या...

भातशेतीतील कलासंस्कृती

पावसाळा सुरु झाला, की कोकणात सुरुवात होते भात शेतीची. कोकणी माणूस कोकणाबाहेर गेला, त्याला शेतीची ओढ नाही, सगळ्या शेतजमिनी पडीक आहेत अशी जागोजागी वाच्यता...

दापोलीत मनुष्यचलीत भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ विकसीत मनुष्यचलीत भात लावणी यंत्र. ‘कृषि यंत्रे व शक्ती विभाग’ आवारात दि.१ जुलै २०१९ रोजी ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक’आणि ‘भारतीय कृषि दिनाचे’ औचित्य...

कृषि तंत्रज्ञान महोत्सव २०२०

डॉ.बा.सा.कोकण कृषिविद्यापीठ दापोली आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण या विषयी कृषि तंत्रज्ञान महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन...

कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण मुर्डी

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२/०१/२०१९ रोजी मुर्डी येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबिराला...

कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील?

कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील? यासंबंधी 'उन्नत भारत अभियान, दापोली' आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना झालेले मार्गदर्शन. गाजर प्रस्तावना गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी...

कोकणातील पशुधन

पूर्वी कोकण प्रांत पशुधनाने समृद्ध होता. तेव्हाच्या विशाल कौलारू घरांमागे गुरांसाठी स्वतंत्र गोठे होते. बैल, गायी, म्हशी अशा गुरांनी तेव्हाचे गोठे भरलेले असत.कोंबड्यांच्या आरवण्याने,गायीच्या...

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...