कुडावळेत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा
दापोली येथील कुडावळे येथे शनिवार दि. ५ जानेवारी रोजी उन्नत भारत अभियाना अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा झाली. सभेत कृषी शास्त्रज्ञ श्री. डॉ. पी. बी....
अळंबी संवर्धन प्रशिक्षण
निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या व दापोली कोकण कृषि विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या मुर्डी गावात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण...
सेंद्रिय भाजीपाला उत्पादन – संधी, बाजार, आव्हाने आणि दिशा – एकदिवसीय कार्यशाळा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत पंडित दिन दयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना.
येत्या १ फेब्रुवारीला, शुक्रवारी, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन - संधी,...
दापोलीतील बीजमहोत्सव
शेती म्हटली, की बियाणे आलेच. त्यात नुसते नावाला बियाणे असून चालत नाही, तर ते परिपक्व असणे आवश्यक असते. “शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी”...
दापोलीतील शेतीनिष्ठ शेतकरी – गणेश जगदाळे
आपला भारत देश हा खरा शेतीप्रधान देश आहे. परंतु सध्याचे वास्तव पहिले तर शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे आणि औद्योगिकरणाचे प्रमाण वाढत आहे. दुष्काळ,...
‘शेतीचे अर्थशास्त्र’ पुस्तिका
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने 'शेतीचे अर्थशास्त्र' ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेचे विमोचन विद्यापीठाचे कुलगुरू मा. 'डॉ. संजय सावंत' यांच्या हस्ते...
दापोलीतील प्रगतशील शेतकरी – एकनाथ मोरे
आजची स्थिती पहिली तर देशातला शेतकरी उदासीन आहे. बापजाद्यांच मिळालेलं पिढीजात घर आणि शेतजमीन विकून तो शहराची वाट चोखाळताना दिसत आहे. आपल्या दापोली तालुक्यात...
भाकरी महोत्सव
उन्नत भारत अभियानांतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव स्पंदन आणि बळीराजा गटामार्फत शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दापोली तालुक्यातील कुडावळे येथे ‘भाकरी महोत्सव’ घेण्यात आला. १६...
कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील?
कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील? यासंबंधी 'उन्नत भारत अभियान, दापोली' आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना झालेले मार्गदर्शन.
गाजर
प्रस्तावना
गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठी...
दापोलीत मनुष्यचलीत भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक
डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ विकसीत मनुष्यचलीत भात लावणी यंत्र.
‘कृषि यंत्रे व शक्ती विभाग’ आवारात दि.१ जुलै २०१९ रोजी ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक’आणि ‘भारतीय कृषि दिनाचे’ औचित्य...















