कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील?
कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील? यासंबंधी 'उन्नत भारत अभियान, दापोली' आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना झालेले मार्गदर्शन.
गाजर
प्रस्तावना
गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठी...
कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण – कुडावळे
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०/०१/२०१९ रोजी कुडावळे येथे कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण शिबीर संपन्न...
दापोली विशेष – राष्ट्रीय किसान दिवस आणि बेगमी महोत्सव
सोमवार दि.२३/१२/२०१९ रोजी डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ, दापोली, उन्नत भारत अभियान आणि दापोली शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
सेंद्रिय भाजीपाला उत्पादन – संधी, बाजार, आव्हाने आणि दिशा – एकदिवसीय कार्यशाळा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत पंडित दिन दयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना.
येत्या १ फेब्रुवारीला, शुक्रवारी, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन - संधी,...
सेंद्रिय शेती व सामूहिक शेती कार्यक्रम- देवके
ग्रामलक्ष्मी शेतकरी गट, देवके आणि क्रॉपव्हेट ऍग्रो यांनी दि.२७ फेब्रु. २०२१ रोजी आयोजित केलेला समृद्ध शेतकरी -निरोगी ग्राहक या संकल्पनेतून सेंद्रिय शेती व सामूहिक...
Mahila Kisan Divas Dapoli | महिला किसान दिवस
भारत कृषिप्रधान देश आहे असे कायम म्हटले जाते. शेतीच्या इतिहासात महिलांचे योगदान अमूल्य आहे. उत्क्रांतीचा अभ्यास करणारे संशोधक जगात शेतीची सुरवात...
दापोलीत कुक्कुट पालन प्रशिक्षण
दापोली तालुक्यात अंडी व मांस यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, त्यामानाने तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून याची पूर्तता होत नाही. परिणामी अंडी व मांसासाठी कोंबडयांची...
कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण (मसाले) – कादिवली
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११/०१/२०१९ रोजी कादिवली येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सदर प्रशिक्षणासाठी महात्मा...
‘शेतीचे अर्थशास्त्र’ पुस्तिका
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने 'शेतीचे अर्थशास्त्र' ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेचे विमोचन विद्यापीठाचे कुलगुरू मा. 'डॉ. संजय सावंत' यांच्या हस्ते...
भातशेतीतील कलासंस्कृती
पावसाळा सुरु झाला, की कोकणात सुरुवात होते भात शेतीची. कोकणी माणूस कोकणाबाहेर गेला, त्याला शेतीची ओढ नाही, सगळ्या शेतजमिनी पडीक आहेत अशी जागोजागी वाच्यता...















