दापोलीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत श्रमदान शिबीर
दापोलीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत (एन. एस. एस ) डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुडावळे या गावामध्ये ५...
कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील?
कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील? यासंबंधी 'उन्नत भारत अभियान, दापोली' आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना झालेले मार्गदर्शन.
गाजर
प्रस्तावना
गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठी...
दापोलीत कुक्कुट पालन प्रशिक्षण
दापोली तालुक्यात अंडी व मांस यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, त्यामानाने तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून याची पूर्तता होत नाही. परिणामी अंडी व मांसासाठी कोंबडयांची...
राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. पाशा पटेल यांचे दापोलीत आगमन
कोकणामध्ये वाईन उद्योगास चालना मिळावी, याकरीता श्री. पाशा पटेल यांचेकडे कोकणवासियांनी वाईनवरील जावक अबकारी कर (EXCISE DUTY) १०० % कमी व्हावा यासाठी निवदने दिली...
कोकणातील रानभाज्या
कोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक...
दापोलीतील शेतीनिष्ठ शेतकरी – गणेश जगदाळे
आपला भारत देश हा खरा शेतीप्रधान देश आहे. परंतु सध्याचे वास्तव पहिले तर शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे आणि औद्योगिकरणाचे प्रमाण वाढत आहे. दुष्काळ,...
कृषी यंत्रे व अवजारे प्रदर्शन/प्रात्याक्षिक मेळावा- दापोली
को. कृ. वि. दापोली, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प “श्रम विज्ञान व शेतीतील सुरक्षितता” आयोजित कृषी यंत्रे...
कोकणातील पशुधन
पूर्वी कोकण प्रांत पशुधनाने समृद्ध होता. तेव्हाच्या विशाल कौलारू घरांमागे गुरांसाठी स्वतंत्र गोठे होते. बैल, गायी, म्हशी अशा गुरांनी तेव्हाचे गोठे भरलेले असत.कोंबड्यांच्या आरवण्याने,गायीच्या...
Mahila Kisan Divas Dapoli | महिला किसान दिवस
भारत कृषिप्रधान देश आहे असे कायम म्हटले जाते. शेतीच्या इतिहासात महिलांचे योगदान अमूल्य आहे. उत्क्रांतीचा अभ्यास करणारे संशोधक जगात शेतीची सुरवात...
भातशेतीतील कलासंस्कृती
पावसाळा सुरु झाला, की कोकणात सुरुवात होते भात शेतीची. कोकणी माणूस कोकणाबाहेर गेला, त्याला शेतीची ओढ नाही, सगळ्या शेतजमिनी पडीक आहेत अशी जागोजागी वाच्यता...















